राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी वडगाव शेरी आमचेच, हडपसर कोथरूडही हवे; विधानसभेसाठी सुषमा अंधारेंची मागणी मुसळधार पावसाने सांगली शहराला झोडपून काढले, दोन तासांतच ६१.५ मि.मी.ची नोंद "आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून... आरोपीला फाशी दिली असती, तर मुख्यमंत्र्यांना पहिला पेढा मी दिला असता - सुप्रिया सुळे 'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी १० व्या मिनिटाला आयफोन १६! टाटांनी डाव टाकला; फ्लिपकार्टची तंतरली, थेट फॅक्टरीतून? टेन्शन वाढलं! ज्याची भीती होती तेच घडलं; भारतात पोहोचला मंकीपॉक्सचा खतरनाक व्हेरिएंट टेन्शन वाढलं! ज्याची भीती होती तेच घडलं; भारतात पोहोचला मंकीपॉक्सचा खतरनाक व्हेरिएंट हर्षवर्धन पाटील आमच्या पक्षात येतील असं वाटत नाही; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं वक्तव्य पुण्यात ढगांच्या गडगडाटासहित मुसळधार पावसाला सुरुवात; रस्त्यांना पुन्हा नद्यांचे स्वरूप मेट्रोच्या कामांमुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा; अजित पवारांचे निर्देश सत्तेची मस्ती डोक्यात गेलेल्यांना जनता जागा दाखवेल, शरद पवार यांनी विरोधकांना रोखठोक सुनावले सांगली जिल्ह्यात धुवांधार पाऊस, चार सर्कलमध्ये अतिवृष्टी; खरीप पिकांचे मोठे नुकसान स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे या मागणीसाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानावर धडक मोर्चा काढण्यात आला. धनगर समाजाचा कोल्हापुरात बकऱ्यांसह रास्ता रोको; आंदोलनकर्त्यांनी दिला इशारा गगनबावड्यात जोरदार पाऊस; भुईबावडा घाटात दरड कोसळली, घरांमध्ये शिरले पाणी
Sugar factory, Latest Marathi News
साखर हंगामाला सव्वा महिना उलटला असून, १८० कारखान्यांनी आतापर्यंत १६ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. पावसाने ओढ दिल्याने यंदा साखर उताऱ्यात सुमारे एक टक्क्याने घट झाली. गाळपास ऊस कमी असल्याने हंगाम आणखी दोन ते अडीच महिनेच सुरू राहील. ...
Maharashtra Assembly Winter Session: कांदा निर्यात आणि इथेनॉल निर्मिती प्रश्नांवर गरज पडल्यास केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पीयूष गोयल यांची भेट घेऊन मार्ग काढण्यात येईल, असे अजित पवार यांनी सांगितले. ...
मोदी सरकारचा हा निर्णय अनेक अर्थाने महत्त्वाचा असल्याचे म्हटले जात आहे. ...
साखरेच्या उत्पादनात घट होण्याच्या शक्यतेमुळे उसापासून इथेनॉल निर्मितीला सन २०२३-२४ च्या हंगामात खीळ बसली आहे. त्यामुळे या हंगामात उसाच्या रसापासून इथेनॉलचे उत्पादन तात्काळ प्रभावाने बंद करण्याचे आदेश केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा विभ ...
मध्यप्रदेशमधील तेरावर्षीय मुलगा काम करताना आढळला. याप्रकरणी तातडीने गुन्हा नोंद करण्याचे निर्देश देण्यात आले. ...
देशांतर्गत साखर टंचाईशी लढत असताना भारत ऊसापासून इथेनॉलचे उत्पादन रोखण्याचा विचार करत आहे. स्थानिक बाजारपेठेत साखरेचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी ... ...
साखर कारखान्यांना आता केंद्र सरकारने मोठा धक्का दिला आहे. ...
गाळपास ऊस कमी असल्याने हंगाम आणखी दोन ते अडीच महिनेच सुरू राहील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे ...